सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खटाव: गणेश विसर्जन शांततेत पार पडले आणि दुसऱ्यदिवशी मंगळवारी रात्री बुधवारी पहाटे खटाव शास्त्रीनगर भागातील ५ घरे फोडली बुधवारी पहाटे इसुप शमसुद्धिन काझी, संदीप अशोक पवार, रिकेश तात्या पवार,बापू वा घू पवार, राजेंद्र विठ्ठल पवार, तर माळी यांच्या घरी आजीबईना चोरांचा कानोसा आल्याने मोठ्या धैर्याने दाराला दाबून धरलेने चोर निघून गेले.
काझी यांचे शेतमाल विकलेले २५००० आणि दोन तोळ्यांचा ऐवज गेला तर इतर संदीप पवार यांचे १०००० रोख व १ तोळा अंगठी गेली कपाटे तोडून नासधूस केली. काझी सकाळी उठले तेव्हा घराला बाहेरून कडी असल्याचे निदर्शनास आले. त्यानं मागच्या बाजूचे दा र उघडून समीर आले तर बॅग बाहेर पडलेली होती .. येथील कॉलेज तीन रस्त्यावर बसविणे आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दोन पुरुष आणि एक महिला असल्याचं दिसून येत असून श्वान पथक मागवण्यात आले. मात्र श्वान तिथच फिरत राहिले तर ठसेतज्ञ API काळे यांनी कशाचे नमुने घेतले. सातारा श्वान प्थकातील सोनवणे,पुसेगाव श्री इंगळे, श्री भोसले अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment